Get it on Google Play
Download on the App Store

निष्कर्ष

आपण पाहिलंत कसं ह्या लोकांना नवीन जीवन प्राप्त झालं आणि त्यांच्या जुन्या आठवणी सजीव चित्र देखील त्यांचा मनात राहिलं . वैज्ञानिक कोणताही तर्क करू देत पण हे हि सत्य 

आहे कि प्रत्येकाच्या जीवनात काही असे अ उलगडणारे प्रश्न आणि रहस्य आहेत . ज्याच उत्तर कोणीही देऊ शकत नाही . कोणालाही आगीची भीती आहे तर कोणी आंधरापासून दूर 

पळतो आणि कोणी आयुष्यभर प्रेम शोधत राहतो . अस म्हणतात कि मागच्या जन्मी केलेल्या कर्माच कमीच फळ ह्या जन्मी मिळतं . कदाचित माणसाला आपल्या जीवनात 

मिळालेल्या दुःखाच हे पण एक प्रमुख कारण औ शकेल . जे काही असेल हा विषय एका उघड्या पुस्तकासारखा आहे आणि ह्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणाच्याही जवळ नाही . 
तर सांगा बरं हे सर्व वाचून आपल्याला काय वाटतं .