Get it on Google Play
Download on the App Store

२ ऑगस्ट १९९९ : अवध – आसाम एक्स्प्रेस आणि ब्रम्हपुत्र मेल यांची टक्कर (२६८ मृत्यू)

२६८ लोकांचा मृत्यू झाला आणि ३५९ लोक जखमी झाले जेव्हा अवध – आसाम एक्स्प्रेस आणि ब्रम्हपुत्र मेल यांची कटिहार जिल्ह्यातील गैसल भागात टक्कर झाली. ही घटना भारतातील सर्वांत मोठ्या आणि भयानक रेल्वे दुर्घटनांपैकी एक आहे.

ब्रम्हपुत्र मेल मधून भारतीय सैनिक आसाम पासून सीमेवर चालले होते तर अवध – आसाम एक्स्प्रेस गुवाहाटीला जात होती आणि गैसल जवळ थांबलेली होती. सिग्नल यंत्रणा खराब झाल्यामुळे ब्रम्हपुत्र मेलला देखील त्याच मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यात आली. तिने रात्री १.३० वाजता अवध – आसाम एक्स्प्रेसला समोरून टक्कर मारली. अवध – आसाम एक्स्प्रेसचे इंजिन हवेत उडाले आणि झालेल्या भयंकर स्फोटाच्या ताकदीने दोन्ही गाड्यांतील प्रवासी आजूबाजूच्या इमारती आणि शेतात जाऊन पडले.

दुर्घटनाग्रस्त

passionforwriting
Chapters
२६ डिसेंबर क्वीन ऑफ द सी ट्रेन (२००० मृत्यू) ६ जून १९८१ – बिहार रेल्वे दुर्घटना (३००-८०० लोकांचा मृत्यू) ९ सप्टेंबर २००२ – हावडा - नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस (१४० मृत्यू) २२ मे २०१० - एयर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट ८१२ (१५८ मृत्यू) २१ जून १९८२ - एयर इंडिया फ्लाइट ४०३ (१७ मृत्यू) ऑगस्ट २०१३ – आय. एन. एस. सिंधुरक्षक (१८ मृत्यू) २६ फेब्रुवारी २०१४ आय एन एस सिन्धुरत्न (२ मृत्यू) मार्च २०१६ – आय एन एस विराट विमान (१ मृत्यू) १४ फेब्रुवारी १९९० इंडियन एयरलाइन्स फ्लाइट ६०५ (९२ मृत्यू) फेब्रुवारी २००८ – आय एन एस जल्श्वा (५ मृत्यू) २० ऑगस्ट १९९५ – फिरोजाबाद रेल्वे दुर्घटना (३५८ लोकांचा मृत्यू) २ ऑगस्ट १९९९ : अवध – आसाम एक्स्प्रेस आणि ब्रम्हपुत्र मेल यांची टक्कर (२६८ मृत्यू) २६ नोव्हेंबर १९९८ : खांना रेल्वे दुर्घटना (२१२ मृत्यू) १७ जुलै २००० - अलायन्स एयर फ्लाइट ७४१२ (६० मृत्यू) १२ नोव्हेंबर १९९६ – सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ (३४९ मृत्यू) १७ जुलै २००० - अलायन्स एयर फ्लाइट ७४१२ (६० मृत्यू) १२ नोव्हेंबर १९९६ – सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ (३४९ मृत्यू)