Get it on Google Play
Download on the App Store

२० ऑगस्ट १९९५ – फिरोजाबाद रेल्वे दुर्घटना (३५८ लोकांचा मृत्यू)

दिल्लीवरून निघालेली पुरुषोत्तम एक्स्प्रेस फिरोजाबाद जवळ थांबलेल्या कालिंदी एक्स्प्रेस वर जाऊन आदळली. या घटनेमध्ये जवळ जवळ ३५८ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला एक मानवी चूक किंवा गलथानपणा कारणीभूत ठरला. एका गायीशी धडक झाल्यामुळे कालिंदी एक्स्प्रेसचे ब्रेक अडकले होते आणि त्यामुळे ती रुळावर उभी होती. त्याच वेळेला पुरुषोत्तम एक्स्प्रेसला देखील त्याच रुळावरून जाण्याची आज्ञा देण्यात आली. पुरुषोत्तम एक्स्प्रेस कालिंदी एक्प्रेसवर मागून जाऊन आदळली ज्यामुळे ही भयानक दुर्घटना घडली.

दुर्घटनाग्रस्त

passionforwriting
Chapters
२६ डिसेंबर क्वीन ऑफ द सी ट्रेन (२००० मृत्यू) ६ जून १९८१ – बिहार रेल्वे दुर्घटना (३००-८०० लोकांचा मृत्यू) ९ सप्टेंबर २००२ – हावडा - नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस (१४० मृत्यू) २२ मे २०१० - एयर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट ८१२ (१५८ मृत्यू) २१ जून १९८२ - एयर इंडिया फ्लाइट ४०३ (१७ मृत्यू) ऑगस्ट २०१३ – आय. एन. एस. सिंधुरक्षक (१८ मृत्यू) २६ फेब्रुवारी २०१४ आय एन एस सिन्धुरत्न (२ मृत्यू) मार्च २०१६ – आय एन एस विराट विमान (१ मृत्यू) १४ फेब्रुवारी १९९० इंडियन एयरलाइन्स फ्लाइट ६०५ (९२ मृत्यू) फेब्रुवारी २००८ – आय एन एस जल्श्वा (५ मृत्यू) २० ऑगस्ट १९९५ – फिरोजाबाद रेल्वे दुर्घटना (३५८ लोकांचा मृत्यू) २ ऑगस्ट १९९९ : अवध – आसाम एक्स्प्रेस आणि ब्रम्हपुत्र मेल यांची टक्कर (२६८ मृत्यू) २६ नोव्हेंबर १९९८ : खांना रेल्वे दुर्घटना (२१२ मृत्यू) १७ जुलै २००० - अलायन्स एयर फ्लाइट ७४१२ (६० मृत्यू) १२ नोव्हेंबर १९९६ – सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ (३४९ मृत्यू) १७ जुलै २००० - अलायन्स एयर फ्लाइट ७४१२ (६० मृत्यू) १२ नोव्हेंबर १९९६ – सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ (३४९ मृत्यू)