Get it on Google Play
Download on the App Store

बाली


त्यांना हे वरदान मिळालं होतं की त्यांचा सामना करणाऱ्याची ताकद अर्धी होईल. याचाय अर्थ त्यांना हरवणं हे कठीण असणार होतं. एकदा त्याने रावणालाही हरवलं होतं आणि त्याच्या डोक्याला सहा महिने आपल्या हाताखाली ठेवलं होतं. प्रभू श्रीरामांना त्याला हरवण्यासाठी मागून हल्ला करावा लागला होता.