Get it on Google Play
Download on the App Store

आध्यात्मिक महत्त्व

सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली गेली. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.