Get it on Google Play
Download on the App Store

ऐतिहासिक महत्त्व

या दिवशी रामाने वालीचा वध केला. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.

याच दिवशी शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.

या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.