Get it on Google Play
Download on the App Store

दिव्यावरून हात फिरवणे


आरती झाल्यानंतर प्रथा आहे की सर्व लोक दिवा किंवा कापुराच्या ज्योतीवरून हात फिरविण डोळे आणि डोक्याला लावतात. असे केल्यामुळे गरम हातांच्या स्पर्शाने दृष्टी इंद्रिय सक्रीय होते आणि चांगले वाटते.