Get it on Google Play
Download on the App Store

भारतीय राजकारणाचे खेळ (Marathi)


passionforwriting
असे म्हणतात की राजकारण एक विचित्र पेचात टाकणारे क्षेत्र आहे. इथे नैतिकतेचे पालन करणे म्हणजे एक दुष्कर कार्य आहे. भारताच्या राजकारणात असे कित्येक लोक होऊन गेले ज्यांनी केवळ नैतिकतेचे पालन केल्यामुळे त्यांचा मृत्यू घडवण्यात आला. आता आपण माहिती करून घेऊयात अशाच काही राजकारणाच्या बळींची -
READ ON NEW WEBSITE