Get it on Google Play
Download on the App Store

छत्रपती शिवाजी महाराज

२२ हजाराची फौज घेउन
आलेला खान त्यामागोमाग
३२००० फौज घेउन आलेला
सिद्दी जोहर,

६०००० च्या आसपास फौज
घेउन उतरलेला शाहिस्तेखान
ह्या सगळ्यात मराठी राज्य
चिरडले गेले होते..

पुढे मिर्झाराजा सुद्धा लाख भर
फौज घेउन दख्खनेत उतरला.

एवढे प्रचंड ओझे राज्यावर
असताना १ तप यातना भोगून, 
जाळपोळ, नासधूस, नुकसान
सहन करून ही जनतेची निष्ठा
तसू भर देखील कमी का झाली
नाही ???

या लोकांना राजांनी
असे काय दिले होते ???

बाजी प्रभु असो नाही तर
शिवा काशिद तानाजी असो ।

नाही तर मुरारबाजी..

ह्या सर्वात एक विलक्षण
साम्य आहे माणसे लढताना
मरतात ही लढाई मधली
नित्याची बाब आहे..

पण जाणीव पूर्वक आपण
मरणार याची खात्री असताना,

केवळ मरण्यासाठीच लढतात
ही अभुतपुर्व गोष्ट आहे..

ह्या माणसांना मरण्याची
प्रेरणा कुठून मिळते ???

अशी कोणती गोष्ट, कोणता
विश्वास त्यांच्या मनात निर्माण
झाला होता कि, त्यांनी मरणाला
सुद्धा आनंदाने मिठी मारली..??

ह्या सर्वांचे कारण एकच..

"छत्रपती शिवाजी महाराज" !

न भूतो न भविष्यती..

मराठी WhatsApp मेसेजेस

Shivam
Chapters
Love SMS मारुती भाऊ एक रुपया चिऊताई, चिऊताई, दार उघड! कॉलेजमधली मुलं मराठी विलोमपद स्वभावाला औषध असतं मुली बेहोश..... विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे? मी जिकुंनही हरलो माझे शाळेतले प्रश्न अशी ही दुनयादारी मुली लग्न का करतात............ निष्कर्ष हसताय .... हसा हसा..... गुगली पु. ल. देशपांडे यांचा विनोद- मटन कबाब छत्रपती शिवाजी महाराज रजनीकांत v/s मक्या विनोदी शायरी पुणेरी विनोद काय उपयोग सांग मानवा We have about the same number of hairs on our bodies as a chimpanzee स्वर्ग आणि नरक शाळा माझी – शाळा बोकीलांची !!! विमानतळावर एक मुलगी मृत्यूपत्र जिवलग अरे ओळखलेत का मला ? अहो मी आहे रवींद्र पाटील ! एक पत्र आईचं !