हिरण्याक्ष


याने पृथ्वीला उचलून समुद्रात लपवलं होतं. विष्णूला विशाल वराहाचा अवतार घ्यावा लागला आणि तेव्हा त्यांनी पृथ्वीला बाहेर काढून या राक्षसाचा वध केला. वराह अवतार आणि हिरण्याक्षने १००० वर्ष युद्ध केलं. त्यानंतर विष्णू त्याचा वध करू शकले.