by Apeksha Kothe (ad)
ज्ञानेद्रियांमार्फत मिळणाऱ्या सहजगत्या अनुभवांना बुद्धीची समंजस साथ मिळाली की विनोद, विडंबना, शोकांतीका असे अनेक भाव उद्भवतात ज्यातुन कल्पनेची नव दृष्टी अनुभव अवकाशात उंचावते, हा भाव प्रस्तुत लेखणातुन एक नवोदित लेखणप्रेमी आपल्यापुढे सादर करतेय