१३ मे २००८ जयपूर

.

१३ मे २००८ रोजी    परदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेल्या जयपूर या शहरात सहा बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ६३  जणांचा मृत्यू आणि १५०  हून अधिक जण जखमी.