Bookstruck
← Back
☰ Chapter List
ऐतिहासिक महत्त्व
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
या दिवशी रामाने वालीचा वध केला. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
याच दिवशी शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
← Back
☰ Chapter List