Get it on Google Play
Download on the App Store

आग्य्राहून सुटका

इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.

शिवाजी महाराज

Vātsyāyana
Chapters
छत्रपती शिवाजीराजे भोसले जन्म कौटुंंबिक माहिती वंशज मार्गदर्शक मावळ प्रांत शिवाजी महाराजांचे सरसेनापती पहिली स्वारी - तोरणगडावर विजय राजमुद्रा शहाजीराजांना अटक जावळी प्रकरण पश्चिम घाटावर नियंत्रण अफझलखान प्रकरण प्रतापगडाची लढाई कोल्हापूरची लढाई सिद्दी जौहरचे आक्रमण पावनखिंडीतील लढाई पुरंदराचा तह मोगल साम्राज्याशी संघर्ष शाहिस्तेखान प्रकरण सुरतेची पहिली लूट मिर्झाराजे जयसिंह प्रकरण आग्य्राहून सुटका सर्वत्र विजयी घोडदौड राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा जीवनक्रम शिवाजीचे अष्टप्रधानमंडळ शिवजयंती शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके