Get it on Google Play
Download on the App Store

पुरस्कार

२०१४, भारतरत्‍न, हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते.

१९९२, पद्मविभूषण पुरस्कार

१९९३, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय

१९९४, लोकमान्य टिळक पुरस्कार

१९९४, उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार