Get it on Google Play
Download on the App Store

१३ डिसेंबर २००१ , नवी दिल्ली


१३ डिसेंबर २००१ रोजी  नवी दिल्ली येथे भारतीय लोकशाहीचं प्रतिक असलेल्या संसदभवनावर सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला झाला. या हल्ल्यात  १२  जण मृत्युमुखी पडले तर १८ जण जखमी झाले . जगभरातून हल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला गेला . हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं स्पष्ट झालं,  आणि दोन्ही देशांमधील संबंधांत तणाव आणखीनच  वाढला.

दहशतवादाच्या विळख्यात

passionforwriting
Chapters
१२ मार्च १९९३ , मुंबई १४ फेब्रुवारी १९९८ , कोईंबतूर १ ऑक्टोबर २००१ , श्रीनगर १३ डिसेंबर २००१ , नवी दिल्ली २४ सप्टेंबर २००२ , गांधीनगर १४ मे २००२ कलुचक हत्याकांड २ डिसेंबर २००२ घाटकोपर ६ डिसेंबर २००२ मुंबई सेंट्रल २७ जानेवारी २००३ विलेपार्ले १३ मार्च २००३, मुलुंड २५ ऑगस्ट २००३ टॅक्सीत बॉम्बस्फोट १५ ऑगस्ट २००४ आसाम ५ जुलै २००५ अयोध्या २९ ऑक्टोबर २००५ , दिल्ली ७ मार्च २००६ वाराणसी ११ जुलै २००६ मुंबई ८ सप्टेंबर २००६ मालेगाव १८ मे २००७ हैदराबाद २६ मे २००७ आसाम १० जून २००७ मणिपूर २५ ऑगस्ट २००७ हैदराबाद २३ नोव्हेंबर २००७ उत्तर प्रदेश १३ मे २००८ जयपूर २५ जुलै २००८ बंगळूर २६ जुलै २००८ अहमदाबाद १३ सप्टेंबर २००८ नवी दिल्ली २७ सप्टेंबर २००८ नवी दिल्ली ३० ऑक्टोबर २००८ आसाम २६ नोव्हेंबर २००८ मुंबई १३ फेब्रुवारी २०१० पुणे