Get it on Google Play
Download on the App Store

राजा जनमेजय


अर्जुनाचा नातू जनमेजय याने आपला पिता परीक्षित याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर्प यज्ञ केला होता. जनमेजय याला जेव्हा समजले की आपल्या पित्याचा मृत्यू तक्षक नागाच्या दंशाने झाला आहे तेव्हा त्याने हा यज्ञ केला होता. या यज्ञात अनेक सर्प जळून भस्म झाले होते. आस्तिक मुनींच्या सांगण्यावरून जनमेजय याने हा यज्ञ पूर्ण केला नाही. (पूर्ण कथा इथे वाचा : सापांच्या संपूर्ण कुळाच्या विनाशासाठी जनमेजय याने केला होता 'सर्प मेध यज्ञ')