Get it on Google Play
Download on the App Store

दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते?

 

एक अशीही रंजक कथा आहे जी सांगते की दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वस्त्र हरणातून वाचवले. शिवपुराणात उल्लेख आहे की दुर्वास ऋषींनी दिलेल्या वरदानामुळे तिची त्या प्रसंगातून चमत्कारिकरित्या सुटका झाली. कथा अशी आहे की एकदा दुर्वास ऋषींचे वस्त्र नदीत वाहून गेले, तेव्हा द्रौपदीने चटकन आपल्या वस्त्राचा काही भाग फाडून त्यांना आपले अंग झाकण्यास दिला. यावर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषींनी तिला एक वरदान दिले, ज्याचा प्रभाव म्हणून दुष्यासन तिचे वस्त्र फेडण्याचा प्रयत्न करत असताना तिची साडी न संपणारी झाली.

महाभारताची नायिका- द्रौपदी

passionforwriting
Chapters
परिचय द्रौपदीची विविध नावे द्रौपदीला ५ ऐवजी १४ पती असले असते द्रौपदी कोणताही अन्याय शांतपणे सहन करत नसे द्रौपदीला कधीही बालपण नव्हते महाकालीचा अवतार द्रौपदीचा आपल्या पतींवर विश्वास नव्हता द्रौपदीची थाळी दुर्वास ऋषींनी द्रौपदीला वाचवले होते? द्रौपदीने घटोत्कचाला शाप दिला हिडींबचा बदला द्रौपदीचे विविध अवतार द्रौपदीची अट द्रौपदीच्या स्वयंवरात दुर्योधनाने भाग घेतला नव्हता अर्जुन - गुन्हेगार द्रौपदीने कुत्र्यांना शाप दिला द्रौपदीची दुसरी बाजू कुमारिका राहण्याचे वरदान मिळाले होते कृष्ण हा द्रौपदीचा एकमेव मित्र / सखा होता