Get it on Google Play
Download on the App Store

राजा बळीच्या महालात रावणाचा पराभव


दैत्यराज बळी हा पाताळ लोकांचा राजा होता. एकदा रावण राजा बळीशी युद्ध करण्यासाठी पाताळ लोकांत त्याच्या महालापर्यंत गेला होता. त्याने राजा बळीला युद्धासाठी ललकारले, त्यवेळी बळीच्या महालात खेळत असणाऱ्या लहान मुलांनीच रावणाला पकडून घोड्यांसोबत तबेल्यात बांधून ठेवले होते. अशा प्रकारे राजा बळीच्या महालात रावणाचा पराभव झाला.