Get it on Google Play
Download on the App Store

ब्राम्हणांना दान केली

 

पृथ्वी महाभारतानुसार परशुरामाचा हा क्रोध बघून महर्षी ऋचिक यांनी स्वतः प्रकट होऊन त्यांना हे घोर कृत्य करण्यापासून रोखले. तेव्हा मग त्यांनी क्षत्रियांचा संहार थांबवला आणि सारी पृथ्वी ब्राम्हणांना दान केली आणि स्वतः महेंद्र पर्वतावर राहू लागले.