Get it on Google Play
Download on the App Store

श्रीकृष्णाच्या प्रस्तावाचे समर्थन केले


महाभारताच्या युद्धाआधी जेव्हा भगवान श्रीकृष्ण समेट करण्याचा प्रस्ताव घेऊन धृतराष्ट्राकडे गेले होते, त्या वेळी श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकण्यासाठी भगवान परशुराम देखील त्या सभेत उपस्थित होते. परशुरामानेही धृतराष्ट्राला श्रीकृष्णाचे म्हणणे मान्य करायला सांगितले होते.